Category: देश

मिस एंड मिसेज मेसमेरिक क्वीन इंडिया 2021 ब्यूटी पेजेंट हुआ शानदार

मिस्टर वर्ल्ड २०१६ राहीलेला अभिनेता व मॉडेल रोहीत खंडेलवाल याने ज्या सौंदर्यवतीना फॅशेन चे धडे दिलेत त्यांनी अंतिम फेरीत आपल्या सौंदर्य व बुद्धिमत्ताने सर्वांची मने जिंकलीत. वाशीच्या सिडको सभागृहात मिस…

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

ओबीसी विभाग माझ्या सामाजिक न्याय मंत्रालयात येत आहे. त्यातील आकडेवारीनुसार देशभरातील 80 टक्के मुस्लिम समाज ओबीसी प्रवर्गां अंतर्गत येत असून ओबीसी आरक्षणाचा लाभ त्यांना मिळत आहे. तरी मुस्लिम समाजाची स्वतंत्र…

नमुंमपा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या आशिष गौतम या सहावीतील विद्यार्थ्याचा देशातील सर्वोत्कृष्ट खो-खो पटू म्हणून भरत पुरस्काराने सन्मान

दि युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे येथे झालेल्या खो – खो क्रीडा राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये १४ वर्ष वयोगटाच्या  महाराष्ट्र राज्य संघातून उत्तराखंड येथे होणाऱ्या खो-खो स्पर्धेसाठी नवी मुंबई महानगरपालिका  राजर्षी छत्रपती शाहू महाराज…

‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मधील 4 राष्ट्रीय मानांकनासोबतच ‘प्रेरक दौड सन्मान’ या नवीन कॅटेगरीमध्ये सर्वोच्च ‘दिव्य (प्लॅटिनम)’ मानांकनप्राप्त नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर

“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2021” मध्ये नवी मुंबई शहराने 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा (1st Rank as India’s Cleanest Big…

स्वच्छ सर्वेक्षण 2021′ मधील राष्ट्रीय पुरस्कार नागरिकांना व स्वच्छताकर्मींना समर्पित करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्वांच्या सहयोगाने आगामी काळात मानांकन उंचाविण्याचा व्यक्त केला निर्धार

“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2021” मध्ये नवी मुंबई शहरास 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा (1st Rank as India’s Cleanest Big…

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ पनवेल महापालिकाला देशांमध्ये २७ वी रॅंक मिळाली, तर राज्यामध्ये २ री रॅंक 

पनवेल महापालिकेचा दिल्लीत गौरव स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संपूर्ण देशभर स्वच्छ सर्वेक्षण २०२१ राबविण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत नागरिकांचा सहभाग या स्पर्धेसाठी देशात पहिला क्रमांक , स्वच्छता…

डॉ. एलिस यांची ख्रिश्चन एकता मंचचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती

नवी मुंबईचे डॉ. एलिस जयकर यांचा मुळे नवी मुंबईला आणखी एक राष्ट्रीय स्थर अभिमान मिळाला आहे. डॉ. एलिस यांची भारताचे सर्वात मोठी ख्रिश्चन संस्था ख्रिश्चन एकता मंचचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून…

चांगली सेवा हवी असेल, चांगले रस्ते हवे असतील तर लोकांना पैसे द्यावेच लागतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली |विशेष वृत्तसंस्था | चांगली सेवा हवी असेल, चांगले रस्ते हवे असतील तर लोकांना पैसे द्यावेच लागतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरी यांनी मुंबई -दिल्ली…